समजा एखाद्या माणसाला vision असेल , मला हे करायचंय ते करायचंय , काहीही, शाळा काढायची आहे , बाग बनवायची आहे , फॅक्टरी काढायची आहे , हॉस्पिटल काढायचे आहे .
ती व्यक्ती एकटी तर काही करू शकणार नाही , मदत तर लागणारच .मग मदतीला येणारे आधी हेच म्हणणार " तुमची vision असू द्या हो त्यात आम्हाला काय ? का म्हणून आम्ही तुम्हाला मदत करावी ?
प्रत्येक ठिकाणी वाटI काढायचा झाला तर काम बेक्कार होणारच.
आपलीकडे असे काम बेस्ट झाले पाहिजे हा funda नाहीच आहे , ह्यात वाटI किती काढणार हे बोला ? मग खर्च वाढवायचा आणि करायचं . ह्यात कामं पांचट होत जातात .
आपल्यापैकी बरच जण Europe ला गेले असतील . तिथले रस्ते आणि बांधकामं बघून अचंबित व्हायला होतं , एवढ्या जुन्या वIस्तू आणि अजून छान ?
म्हणजे बनवतानाच classy बनवलेल्या असतात .
Maintainance पण आहे.
आता पैसेI खूप फिरतो आहे पण तो जातो कुठे तेच कळत नाही.
System मधला पैसे काढला आणि वैयक्तिक खिशIत गेला तर त्याला यश नाही . System ला खिळखिळी करून वैयक्तिक स्वार्थ साधून समाधान पण नाही .
ही मानसिकता बदलणे हेच योग्य आहे
हे ब्रिटिश जेंव्हा राज्य करत होते तेंव्हा तर त्यांनी आख्खा भारत देश लुटला , ती लूट सरकार जमा झाली का भ्रष्टIचार झाला ? बहुतेक झाला नसावा , असता तर एवढे वर्ष राज्य करणे जमलेच नसते .
ब्रिटिशांनी केलेली बांधकामे अजून चांगली आहेत आणि उपयुक्त पण आहेत .
करतानाच काम छान करायचे ही प्रवृत्तीच जोपासली पाहिजे .
No comments:
Post a Comment