11-7-14
'बेटी बचाव ' योजने साठी काय करता येईल ?
ज्या बाईला फक्त मुली आहेत तिला नातेवाईकांनी ,शेजाऱ्यांनी ,सगे -सोयर्यांनी टोमणे मारणं बंद करावे .
"असता एक मुलगा तर बरं झालं असतं "
"वंशाला दिवा नाही " वगैरे वगैरे .
असं बोलणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे .
त्या बाईला आपल्या मुलींबरोबर आनंदाने राहायचा हक्क आहे .
अशा कुटुंबांना आजूबाजूचे टोमणे मारून नकोजीव करतात . अशाने ती बाई सतत depressed राहते व मुलींकडे नीट लक्ष देत नाही . घरात सर्व असून पण उदासी असते . हे आधी बंद झाले पाहिजे .
No comments:
Post a Comment