Sunday, May 21, 2017

11-7-14

'बेटी बचाव ' योजने साठी काय करता येईल ?

ज्या बाईला फक्त मुली आहेत तिला नातेवाईकांनी ,शेजाऱ्यांनी ,सगे-सोयर्यांनी टोमणे मारणं बंद करावे . 
"असता एक मुलगा तर बरं झालं असतं "
"वंशाला दिवा नाही " वगैरे वगैरे . 
असं बोलणार्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे . 

त्या बाईला आपल्या मुलींबरोबर आनंदाने राहायचा हक्क आहे . 
अशा कुटुंबांना आजूबाजूचे टोमणे मारून नकोजीव  करतात . अशाने ती बाई सतत depressed राहते व मुलींकडे नीट लक्ष देत नाही . घरात सर्व असून पण उदासी असते . हे आधी बंद झाले पाहिजे . 

No comments:

Post a Comment