5-4-17
ते सरकार , शेतकरी आणि कर्जमाफी हे काय गणित आहे कळतंच नाही .
ते UP वाल्यांची आल्या आल्या कर्जमाफी करून टाकली , महाराष्ट्रात काय वेगळं आहे .
१) ४०३ पैकी ३१२ BJP ला सीट्स मिळाल्या आहेत , जनतेनी प्रचंड विश्वास दाखवला आहे .
२) तिथे धरणं बंद , जलयुक्त शिवार कर असल्या गोष्टी करायच्या नाहीयेत , भरपूर पाणी आहे . तो पैसI वाचला
३) महाराष्ट्रात युती करावी लागली , एकहाती सत्ता नाही , महारष्ट्रातून फारच दूषणे दिली गेली , वाईट शब्द वापरले . तरीपण युती केली .
नाही म्हटलं तरी मन नाराज होणारच , त्यात हे विरोधी पक्ष काय राजकारण करत आहेत कळतंच नाही .
या सगळ्या प्रकारात महाराष्ट्र नावडता झाला असेल .
इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्र खूप पुढे आहे , केंद्र सरकारला Panoramic view असतो . जे मागे आहेत , तिथे लक्ष द्यावे असे वाटते . सध्या North East मध्ये बरेच काम चालू आहे .
जरा सबुरीने घ्यावे , सारखे उखाळ्या पाखाळ्या काढणे बरे नव्हे .
No comments:
Post a Comment