16-6-14
खूप वर्षांपूर्वी डॉ मोहन आगाशे कल्याणला एका कार्यक्रमाला आले होते . त्यांच्या भाषणात त्यांनी सांगितलेले २ points आठवले .
१) Young असताना अंगात शक्ती खूप असते ,absorbing capacity खूप असते आणि वेळ भरपूर असतो . तेन्ह्वा खूप वाचलं पाहिजे , खूप गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत आणि स्वतःला develop केले पाहिजे .
पुढे वेळ मिळत नाही व नवीन शिकणे होत नाही .
२)माणसाला नेहेमी २ professions असले पाहिजेत , त्याने perception चांगले येते व personality चांगली होते व एका profession चा दुसऱ्यात उपयोग होतो .
No comments:
Post a Comment