6-8-14
आपल्या देशात बिगर शेतकऱ्यांना शेतजमीन विकत घेता येत नाही . फार पूर्वी हा कायदा शेतकऱ्यांना कोणी फसवू नये म्हणून केला गेला होता . हे थोडेसे काश्मीर सारखेच वाटतय .
आता भारतात प्रचंड पैसा काही investors कडे तरी आहे . ते परदेशात invest करत आहेत .
अशा investors ना शेती घेता आली तर पैसा येईल , नवीन technology आणता येईल . शहरातले लोक गावाकडे आले गेले तर त्यांना ग्रामीण भागात interest निर्माण होईल व आपले resources अजून efficiently कसे वापरता येतील यावर विचार व कृती होईल .
मूळ शेतकऱ्यांना नुकसान न पोचवता हा कायदा modify करता येऊ शकेल का?
खूप नवीन opportunities , creativity व action होऊ शकेल
No comments:
Post a Comment