शनिवारी 'MOM ' पहिला आणि काल 'Naam Shabana 'पहिला .
दोन्ही सिनेमे '' Revenge movies ' आणि तो पण बायकांनी घेतलेला सूड . . दोन्ही सिनेमे छान , competent असे होते .
पण आता एक गोष्ट लक्षात येते आहे कि मागे हेरॉईन व्हायचं असेल तर तर त्या मुलींना नाच येणे , सुंदर दिसणे , नट्टापट्टा करणे , नखरे करणे , पुरुषाचे मन रिझवणे असले item करता येणे आवश्यक होते .
आता तसे नाहीये . मुलींना टेकनॉलॉजि , मारामारी , फिटनेस , mental alertness हे जमलं पाहिजे . पैसे तर कमावलेच पाहिजेत .
जुन्या जमानातल्या माया , ममता , प्रेम वगैरे outdated झालेले इमोशन्स आहेत .
त्या 'चि व चि सौ का' मधले हिरो हेरॉईन तर एकमेकांशी पण मारामारी करतात .
Times have changed !!
ते तुझे डोळे , तुझे ओठ , तुझे केस वगैरे सगळं गेलं आता .
Girls don't want to be girls anymore they want to be boys . Girls don't like the way boys and men behave with them , and they don't even protect them so now they have to manage things on their own .
कठीण आहे !!
परंपरेनुसार 'Division of lobour' होतं . पुरुषांनी बाहेर जाऊन कमवायचं आणि स्त्रियांनी घर , मुलं , सांभाळायची .
त्या दंगल मध्ये आमिरखान ने मुलींना पहेलवान केलं तर जगाने त्याचा सिनेमा डोक्यावर घेतला पण एका शेतकऱ्याने मुलींना नांगराला जुंपलं तर गदारोळ झाला .
मुलींनी नेमकं कसं वागायचं ?
Previously the roles were well defined , now they are not .
No comments:
Post a Comment